Maharashtra Bandh| ...तर शेतकरी त्यांना सळो की पळो करून सोडतील! ManikraoThakre |Politics| Sarkarnama

3 years ago
1

Maharashtra Bandh| ...तर शेतकरी त्यांना सळो की पळो करून सोडतील! ManikraoThakre | Politics | Sarkarnama
यवतमाळ - शेतकरी हा अन्नदाता आणि देशाचा कणा आहे, हा कणा मोडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. सरकारने हे प्रयत्न थांबवावे, अन्यथा शेतकरी त्यांना सळो की पळो करून सोडतील उत्तर प्रदेशातील ज्या मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या, त्याला कठोर शिक्षा केली पाहिजे. योगी सरकार म्हणजे भाजपच्या प्रवृत्तीचा चेहरा आहे, हे एव्हाना या देशातील जनतेच्या लक्षात आले आहे, असे माजी मंत्री माणिकराव ठाकरे आज म्हणाले.
#ManikraoThakre #Congress #mahavikasaghadi #Maharashtra #Bandh #maharashtrabandh #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...