Bhandara: किती मृत्यूनंतर महाविकास आघाडी सरकारला जाग येईल? | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
2

#sunilmendhe #bjp #mva #shivsena #congress #ncp #ahmednagarhospitalnews
भंडारा ः महाविकास आघाडी सरकार असंवेदनशील असल्याच्या आरोप भंडारा-गोंदियाचे खासदार, भाजप नेते सुनील मेंढे यांनी केला आहे. रुग्णालयाचे ऑडिट करण्याबाबत किती मृत्यूनंतर महाविकास आघाडी सरकारला जाग येईल, असा संतप्त सवालही त्यांनी विचारला आहे. अहमदनगर येथील जळीत प्रकरणाची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (व्हिडिओ ः अभिजित घोरमारे)

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...