देवंद्र फडणवीसांना आम्ही सन्यास घेऊ देणार नाही. राज्याला त्यांची गरज आहे. | Maharashtra |Sarakarnama

3 years ago
4

देवंद्र फडणवीसांना आम्ही सन्यास घेऊ देणार नाही. राज्याला त्यांची गरज आहे.

संजय राऊत -
हे सरकार पाच वर्ष टिकेल यात शंकाच नाही. हे विधान त्यांनी आधीही केलंय. आमच किमान वाटप धोरण ठरलेलं आहे. त्यानुसार कधी कधी भांड्याला भांड लागायचंच. युतीच्या काळात तर आमची भांडी फुटायचीच. तरीही पाच वर्ष सरकार टिकलं.
देवंद्र फडणवीसांना आम्ही सन्यास घेऊ देणार नाही. राज्याला त्यांची गरज आहे.

#SanjayRaut #DevendraFadnavis #SharadPawar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...